Dharma Sangrah

मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी

Webdunia
सोमवार, 4 मे 2020 (18:07 IST)
लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपे पर्यंत म्हणजेच १७ मेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत मुंबईत संचारबंदी असणार आहे. 
 
मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने फक्त वैद्यकीय सेवांना म्हणजेच क्लिनिक्स, हॉस्पिटल्स आणि मेडिकल्स यांना या वेळेतून मुभा देण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय कुणीही बाहेर पडू नये असेही सांगण्यात आले आहे. 
 
मुंबईत करोना व्हायरसचे ७ हजारच्या वर रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबई शहराचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत लॉकडाउनचे नियम पाळून आवश्यकता असल्यास बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

अनोखी परंपरा: नवरदेवाला आईचे दूध पाजण्याची विधी, ही कोणती पद्धत आहे ? व्हायरल व्हिडिओबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत

पलाशशी ब्रेकअपनंतर स्मृती मानधनाने घेतली बॅट, श्रीलंका दौऱ्यासाठी तयारी सुरू

टी20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून दोन प्रमुख खेळाडूंना वगळले

अहिल्यानगरमध्ये बिबट्याची दहशत, शेतकऱ्यावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गीता हिंगे यांचे रस्ते अपघातात दुर्देवी निधन

पुढील लेख
Show comments