Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली?

Webdunia
सोमवार, 18 मार्च 2024 (20:46 IST)
लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने एक मोठी कारवाई केलीय. भारतीय निवडणूक आयोगाने BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अनेक अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदलीचे आदेश दिलेत.
 
सहा राज्यातील गृह सचिवांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत. या राज्यांमध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, आणि उत्तराखंड या राज्याचा समावेश आहे. यासह पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक यांनाही हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत.
 
अनेक अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) देशभरातील अनेक अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत.  गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील गृहसचिवांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासह मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांच्याही बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) काढून टाकण्याची देखील कारवाई केली आहे.
 
Edited by Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

ठाण्यात चेन स्नॅचर चेन्नई पोलिसांकडून एन्काउंटरमध्ये ठार

LIVE: वर्धा जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायत क्षेत्रात 'आपले सरकार' केंद्रे स्थापन होणार

तीन मुलांचे मृतदेह त्यांच्या घरात रहस्यमय मृतावस्थेत आढळले

‘मनसेला शेवटचा इशारा…’,मराठी न बोलल्याने हिंदी भाषिकांना मारहाण केल्याबद्दल चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी संतप्त

उद्धव ठाकरे हे आधुनिक जगाचे औरंगजेब आहे... शिवसेना नेत्याने विधानावरून गदारोळ

पुढील लेख
Show comments