Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत कळस यात्रेत दोन गटात मारामारी, 10 जखमी

Webdunia
सोमवार, 18 एप्रिल 2022 (11:46 IST)
दिल्लीतील जहागीरपुरीत धार्मिक हिंसाचारानंतर देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत  देखील धार्मिक कळस यात्रेत दोन गटात वाद झाल्यावर मारामारी होऊन वातावरण तणावपूर्ण झाले. पोलिसांनी वेळीच स्थितीवर नियंत्र मिळवले. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली. 
 
मुंबईतील आरे कॉलोनीतील गौतम नगर भागात काल रात्री शिवमंदिरातील कळस यात्रे दरम्यान दोन गटात तुफान राडा होऊन मारामारी झाली. या घटनेत 8 ते 10  जण जखमी झाले आहे. या प्रकरणात 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. सध्या या परिसरात पोलिसांचं कडेकोट बंदोबस्त करण्यात आलं आहे. या परिसरात कलम 144 अंतर्गंत जमावबंदी लागू केली आहे. पोलिसांनी स्थिती नियंत्रणात घेतली आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments