Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेवणात पाल पडल्याने एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा होऊन दोघांचा मृत्यू

जेवणात पाल पडल्याने एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा होऊन दोघांचा मृत्यू
Webdunia
शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (23:23 IST)
विरार पूर्व मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडवी परिसरातील कण्हेर येथे नालेश्वर नगर येथे अश्फाक खान नावाचे रिक्षा चालकाच्या कुटुंबातील पाच जणांच्या जेवणात पाल पडून झालेल्या विषबाधामुळे दोघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अश्फाक खान यांना 5 मुलं आहेत, शुक्रवारी ते रिक्षा चालवून घरी आल्यावर त्यांनी कुटुंबियांसह जेवण केले नंतर रात्री त्यांच्या पाचीही मुलांना पोटदुखी होऊन उलट्या होऊ लागल्या त्यांना सर्वांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला.असिफ खान(5) आणि फरीन खान(7) अशी मयत मुलांची नावे आहे. फराना खान(10), आरिफ खान (4), साहिल खान(4) अशी इतर मुलांची नावेत आहेत, या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.मांडवी  पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जेवणाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवून पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात सिगारेट आणि दारूच्या बाटल्या सापडल्या

छत्रपती संभाजीनगर : १४ वर्षांच्या मुलाचा जीबीएसमुळे मृत्यू, मृतांची संख्या २६ वर पोहोचली

LIVE: १४ वर्षांच्या मुलाचा जीबीएसमुळे मृत्यू, मृतांची संख्या २६ वर

नागपुरात शुक्रवारच्या नमाजासाठी कडेकोट बंदोबस्त

Gold Rate Today : आज सोने किती स्वस्त झाले? दहा ग्रॅमची नवीनतम किंमत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments