Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आगीच्या घटनांबाबत सरकार गंभीर नाही

Webdunia
गुरूवार, 7 डिसेंबर 2023 (09:30 IST)
मुंबईत दिवसेंदिवस लागणा-या आगीत लोकांचे जीव जात असतानाही राज्य सरकार याबाबतीत गंभीर नाही. सगळ््या गोष्टी आम्ही निर्देश दिल्यानंतरच करणार का, असा संतप्त सवाल हायकोर्टाने उपस्थित केला. उंच इमारतींच्याबाबत अग्निसुरक्षेच्या मुद्यावर नियमांची शिफारस करण्यासाठी ४ सदस्यांची समिती तयार होऊन वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला, त्याचे पुढे काय झाले? याची माहिती शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे यावर बुधवारी सुनावणी झाली.
 
फेब्रुवारी २०२२ मध्ये निर्देश दिल्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये स्थापन झालेल्या समितीला दोन महिन्यांत आपला प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले गेले होते. यात प्रशासकीय अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीत नोरा शेंडे, माजी संचालक नगर रचना विभाग, संदीप किसोरे (अभियंता) यांच्यासह मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागाचे मुख्य अभियंता सदस्य आहेत. १८ ऑगस्ट रोजी त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुकेश चंद्रशेखरला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन

World Cup मुळे खुश असलेले CM एकनाथ शिंदे, इंडियन टीमला बक्षीस म्हणून देतील एवढे करोड रुपये

मुंबई पोलिसांच्या एका 47 वर्षीय कॉन्स्टेबलची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

ऋषी सुनक यांनी पराभवानंतर का मागितली माफी?

सूर्याचा हातात बॉल बसला नसता तर मी त्याला संघाच्या बाहेर केले असते- रोहित शर्मा

सर्व पहा

नवीन

Paris Olympics 2024: नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये 28 सदस्यीय ऍथलेटिक्स संघाचे नेतृत्व करणार

चीन ने तैवानच्या सीमेवर लष्करी विमाने पाठवली,तैपेईने इशारा दिला

देशात मेंदू खाणाऱ्या अमिबाचा संसर्ग वाढला असून, आतापर्यंत 22 जण मृत्युमुखी

Hathras Stampede : हातरस चेंगराचेंगरीचा मुख्य आरोपी मधुकरला अटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वचषक जिंकून देणाऱ्या या भारतीय खेळाडूंचा गौरव केला

पुढील लेख
Show comments