Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिसरे मूल असल्यावर इंडियन एयरपोर्ट ऑथोरिटीने महिलेला दिली नाही मॅटर्निटी लीव, आता मुंबई हायकोर्टाने दिला हा आदेश

Webdunia
शनिवार, 11 मे 2024 (12:32 IST)
इंडियन एयरपोर्ट ऑथोरिटी वर्कर्स युनियन आणि संबंधित कर्मचारी कनकावली राजा आरमुगाम उर्फ कानकावली श्याम संदल च्या याचिकेवर सुनावणी करीत नायालयाने हा निर्णय सुनावला.याचिकेमध्ये 2015 मध्ये एएआई व्दारा दोन निर्देशांना आव्हान दिले गेले होते की, ज्यामध्ये मॅटर्निटी लीव लाभासाठी कनकावलीच्या आवेदनाला रद्द करण्यात आले कारण त्यांना पहिलेच दोन मूल होते. 
 
मुंबई हाय कोर्टाने  इंडियन एयरपोर्ट ऑथोरिटीला आपले एक कर्मचारीला मॅटर्निटी लीव देण्याचा आदेश दिला आहे. न्यायालय म्हणाले की, आई होणे एक नैसर्गिक घटना आहे. तसेच एक एम्प्लोयरला एक महिला कर्मचारी प्रति विचारशील आणि सहानुभूतीपूर्ण असायला हवे. यासोबतच न्यायमूर्ती एएस चंदूरकर आणि नायमूर्ती जितेंद्र जैनयांच्या पीठाने AAI च्या पश्चिम क्षेत्र मुख्यालय व्दारा दिली गेलेली 2014 च्या त्या निर्देशाला नाकारले आहे. ज्यामध्ये महिला कर्मचारीला तिसऱ्या मुलाला जन्म देण्यासाठी मॅटर्निटी लीव देण्याची बाब सांगितली गेली होती. 
 
कनकावली चे लग्न AAI चे कर्माचारी राजा आर्मूगम सोबत झाली होती. त्यांच्या मृत्यू नंतर त्यांना अनुकंपाच्या आधारावर एएआई व्दारा नियुक्त केले गेले होते. कनकावलीने याचिकेमध्ये लिहले की, त्यांच्या पहिल्या पतीपासून त्यांना एक मूल आहे. पहिल्या पतीच्या मृत्यू नंतर तिने दुसले लग्न केले. दुसऱ्या लग्नानंतर त्यांनी दोन मुलांना जन्म दिला. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

सर्व पहा

नवीन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

पुढील लेख
Show comments