rashifal-2026

मुंबईत मोदी सरकारने अत्यावश्यक सेवेसाठी ट्रेन सुरु कराव्या: जितेंद्र आव्हाड

Webdunia
गुरूवार, 4 जून 2020 (10:11 IST)
मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
 
रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किवा दूर वर राहतात त्या शिवाय कामावर रुजू होऊ शकत नाही आणि त्या मुळे रुग्ण सेवा व्यवस्थित होत नाही. म्हणून मोदी सरकारनी मुंबईत ट्रेन काही प्रमाणात अत्यावश्यक सेवेसाठी सुरु करायला हव्यात. अशी मागणी आव्हाड यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
 
आव्हाड हे सतत ट्विटरद्वारे जनतेच्या संपर्कात असतात आणि खोड्या वेळापूर्वीच त्यांनी केरळमध्ये हत्तीणीचा मृत्यूच्या घटनेवर वेगळ्या प्रकारे शोक व्यक्त केला. ज्यात लिहिले होते की नफ़रत की दुनिया को छोड़कर प्यार की दुनिया में  खुश रहना मेरे यार ... #keralaelephant plz forgive us.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखेर खुलासा केला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून मणिपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

LIVE: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! खात्यात ३००० रुपये येणार

ब्रह्मपुत्र नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आठ जणांपैकी पाच जण बेपत्ता

पुढील लेख
Show comments