Festival Posters

मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर

Webdunia
शनिवार, 17 जुलै 2021 (22:56 IST)
मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून; खबरदारीचा उपाय म्हणून एन डी आर एफ च्या तीन पथकांना आज पुण्याहून मुंबईत दाखल करण्यात आलं आहे.
 
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि इतर शेजारील प्रदेशात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीचे रस्ते, बसगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आणि त्यामुळे रेल्वेच्या लोकल गाड्यांनादेखील त्यामुळे विलंब होत आहे. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments