Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिक्षा आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यु

Webdunia
सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (08:40 IST)
ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ मधील पालेगाव या ठिकाणी रिक्षा आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. जखमीना उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. व या आपघातात चार जणांचा जागीच मृत्यु झाल्याचे माहीती समोर येत आहे.
 
अंबरनाथ एमआयडीसी रोडवर एका भरघाव वेगात असलेल्या गाडीने रिक्षाला जोरात धडक दिली. या धडकीत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. व जखमीना उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाजी नगर पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून. हे सर्व जण उल्हासनगर येथील असल्याचे  माहीती पोलिसांनी दिली.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments