Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेकायदेशीर पथ फेरीवाल्यांवर तोडगा काढण्याची गरज-मुंबई उच्च न्यायालय

Webdunia
मंगळवार, 30 जुलै 2024 (17:53 IST)
मुंबईत अनधिकृत पथ फेरीवाले आणि विक्रेत्यांमुळे नागरिकांना चालण्यासाठी मार्ग काढावा लागत असून जनतेला त्रास होत आहे. ही समस्या फार मोठी आहे. या वर काही तोडगा काढण्याची गरज असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले आहे. या पथफेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. 
पथ फेरीवाल्यांमुळे इतर दुकानाचा मालकांना त्रास होऊ नये, जनतेला त्रास होऊ नये. या साठी कायदेशीर आणि वैध परवाने असणाऱ्या फेरीवाल्यांना कोणती अडचण नसावी. 

उच्च न्यायालयाने शहरातील बेकायदा आणि अनधिकृत फेरीवाल्यांची समस्यांची दखल स्वतःहून घेतली होती. 
न्यायालयाने सांगितले की, ज्या फेरीवाल्यांकडे परवाना आहे त्यांना पूर्ण सुरक्षा दिली पाहिजे. 
बीएमसीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही फेरीवाल्याने दुकानी मांडू नये. या साठी सर्व वार्डांची दररोज तपासणी केली जाते. काही ठिकाणी फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments