Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोर्टाने विचारले सरकारला संस्थेवर बंदी प्रक्रिया कशी राबवता ?

Webdunia
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (16:40 IST)
जेव्हा एखाद्या गंभीर आरोप असलेल्या एखाद्या संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार नेमकी काय प्रक्रिया राबवते, अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. सनातन या संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी करत हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.
 
हिंदुत्ववादी सनातन संस्था व संस्थेच्या कार्यावर बंदी घालण्याचे केंद्र तसेच राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी करत अरशद अली अन्सारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. बेकायदा कारवाई प्रतिबंध दुरुस्ती विधेयक (यूएपीए) च्या कलम 3 नुसार सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सप्टेंबर 2018 साली राज्य तसेच केंद्र सरकारला सादर करण्यात आले, परंतु अद्यापही यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप अन्सारी यांनी याचिकेत केला आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments