Marathi Biodata Maker

ठाण्यात वीज पडून तीन जणांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (09:38 IST)
महाराष्ट्र पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात मंगळवारी वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड तालुक्यातील शिरगाव आणि कल्याणजवळ वीज पडण्याच्या घटना घडल्या.  
 
तसेच शिरगाव येथील एका घरावर वीज पडून परशु पवार वय 42 यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने बुधवारी दिली.  
 
त्याचवेळी कल्याण तालुक्यातील कळंबा येथे खाणीत काम करणाऱ्या पुरुष व महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखेर खुलासा केला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून मणिपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

LIVE: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! खात्यात ३००० रुपये येणार

ब्रह्मपुत्र नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आठ जणांपैकी पाच जण बेपत्ता

पुढील लेख
Show comments