Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यात वीज पडून तीन जणांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (09:38 IST)
महाराष्ट्र पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात मंगळवारी वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड तालुक्यातील शिरगाव आणि कल्याणजवळ वीज पडण्याच्या घटना घडल्या.  
 
तसेच शिरगाव येथील एका घरावर वीज पडून परशु पवार वय 42 यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने बुधवारी दिली.  
 
त्याचवेळी कल्याण तालुक्यातील कळंबा येथे खाणीत काम करणाऱ्या पुरुष व महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Sarvapitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्या बद्दल 10 न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

शारदीय नवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

गजलक्ष्मी व्रत कथा वाचा, घरात लक्ष्मी नांदेल, सुख-संपत्ती, पुत्र-पोत्रादी आणि कुटुंब सुखी राहील

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : 3 की 4 ऑक्टोबर, शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, घटस्थापनेची शुभ वेळ जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले- आम्ही कोणालाही नाकारले नाही, आम्ही सर्व काही स्वीकारले आहे

मुंबईत पावसाचा 'रेड' अलर्ट घोषित, अनेक जिल्ह्यांतील शाळा-कॉलेज बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्र दौरा

दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांना झेड श्रेणीची पोलिस सुरक्षा

महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये लाडकी योजना बंद होणार नाही- पृथ्वीराज चव्हाण

पुढील लेख
Show comments