Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठा करणारे तुळशी तलाव ओव्हरफ्लो

Webdunia
बुधवार, 29 जुलै 2020 (15:43 IST)
मुंबई आणि शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस कोसळत आहे. या दमदार पावसामुळे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहू लागला आहे.
 
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी तलाव हे एक आहे. सततच्या पावसामुळे तुळशी तलावातील पाणी काल रात्री ओसंडून वाहू लागले. मागील वर्षी तुळशी तलाव 9 जुलैला भरला होता. यंदा मात्र तलाव भरायला २८ जुलैचा दिवस उजाडावा लागला. तुळशी तलावाची पाणी साठवण्याची क्षमता 8046 दशलक्ष लिटर इतकीच आहे. मुंबई शहराला एका वर्षासाठी एकूण 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. तर दररोज 4500 दशलक्ष लिटरची गरज भासते. मात्र प्रत्यक्षात सातही तलावांमधून 3900 दशलक्ष लिटर पाणी आणले जाते.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments