Dharma Sangrah

सोमय्या यांनी रश्मी ठाकरेंचं पत्रच ट्विटरला केले शेअर

Webdunia
गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (15:04 IST)
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरेंचं पत्रच ट्विटरला शेअर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हे १९ बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला लिहिलं होतं असं किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 
 
जानेवारी (आणि मे) २०१९ मध्ये श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर 19 बंगले ट्रान्सफर करण्यासाठी पत्र लिहिले असं किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये लिहिलं असून सोबत पत्राची प्रत जोडली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

मुंबईत ५१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, तिघांना अटक

म्हाडा मुंबई लॉटरी: २,६४० घरांसाठी तब्बल ८२ हजारांहून अधिक अर्ज! अर्ज भरण्यासाठी केवळ २ दिवस शिल्लक

LIVE: मुंबईत ५१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, तिघांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर: 'देवगिरी'वर तटकरे-भुजबळ यांच्यात खडाजंगी, पार्थ पवारांची तडकाफडकी एक्झिट

महाविकास आघाडीला आणखी एक धक्का, 'हा' मोठा पक्ष शिंदे सेनेत विलीन होणार!

पुढील लेख
Show comments