Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत पाणी पुरवठा करणारे तलाव काठोकाठ भरले, आज पासून पाणी मिळणार

Webdunia
सोमवार, 29 जुलै 2024 (14:43 IST)
राज्यात पाऊस असून देखील पाणी कपातीमुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहे.
सध्या तलावांची पाणीपातळी 73टक्क्यांवर पोचल्यामुळे मुंबईकरांसाठी बीएमसीने 29 जुलै पासून 10 टक्के पाणी कपात रद्द केली आहे. पाणीकपातीच्या 53 दिवसानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.  

बीएमसी आयुक्तांनी 25 जुलै रोजी पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली होती. तलावांची पाणीपातळी कमी झाल्यावर बीएमसी कडून 30 मे ते 4 जून पर्यंत 5 टक्के आणि मुंबईत 5 जून पासून 10 टक्के पाणीकपात करायला सुरु केले. 

पाणीटंचाईमुळे मुंबईकर त्रस्त झाले असून तलावांत 73 टक्के पाणी साचले आहे. त्यामुळे आता पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे. 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments