Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत पाणी पुरवठा करणारे तलाव काठोकाठ भरले, आज पासून पाणी मिळणार

Webdunia
सोमवार, 29 जुलै 2024 (14:43 IST)
राज्यात पाऊस असून देखील पाणी कपातीमुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहे.
सध्या तलावांची पाणीपातळी 73टक्क्यांवर पोचल्यामुळे मुंबईकरांसाठी बीएमसीने 29 जुलै पासून 10 टक्के पाणी कपात रद्द केली आहे. पाणीकपातीच्या 53 दिवसानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.  

बीएमसी आयुक्तांनी 25 जुलै रोजी पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली होती. तलावांची पाणीपातळी कमी झाल्यावर बीएमसी कडून 30 मे ते 4 जून पर्यंत 5 टक्के आणि मुंबईत 5 जून पासून 10 टक्के पाणीकपात करायला सुरु केले. 

पाणीटंचाईमुळे मुंबईकर त्रस्त झाले असून तलावांत 73 टक्के पाणी साचले आहे. त्यामुळे आता पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे. 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

मालेगावात बांगलादेशींना बनावट जन्म प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची किरीट सोमय्या यांची मागणी

LIVE: केंद्रीय अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबईत आयपीएस अधिकाऱ्याचा पतीने केली घर मिळवून देण्याच्या नावाखाली 25 कोटींची फसवणूक

पालघर मध्ये युगांडाच्या महिलेला 13.5 लाख रुपयांच्या मेफेड्रोनसह अटक केले

आप पक्षाच्या आठ आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला

पुढील लेख
Show comments