Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्याहून मुंबईला जात असतांना तरुण अडखळून खड्ड्यात पडला, मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले

Webdunia
शनिवार, 27 जुलै 2024 (10:14 IST)
मुंबई:  ठाण्यासह महाराष्ट्राच्या सर्व भागात मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण रस्ते जलमय झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर फक्त खड्डेच दिसत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग दिवसेंदिवस खराब होत चालला आहे. ठाण्यात खड्ड्यांमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 
 
ठाण्यातील शीळ डायघर संकुलात खड्ड्यामुळे 22 वर्षीय सागर मिसाळ याचा मृत्यू झाला. गुरुवार-शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास सागर कल्याण शिळ रस्त्यावरून नवी मुंबईच्या दिशेने दुचाकीने जात होता. यावेळेस खड्ड्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो दुचाकीवरून पडला. मागून येणाऱ्या वाहनाने त्यांना चिरडले. गंभीर जखमी सागरला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक अपघाताचा गुन्हा दाखल केला होता, मात्र सीसीटीव्ही तपासल्यानंतर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तापास पोलीस करीत आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, उद्या सकाळी 11 वाजता नाव जाहीर होणार!

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाख रुपये देण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कोण आहेत ?

पुढील लेख
Show comments