Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाईंदर खाडी पूलावरुन तरुण-तरुणी पडले पाण्यात; मुलगा सुखरूप

Webdunia
शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (21:06 IST)
वसई नायगांव आणि भाईंदर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या भाईंदर खाडी पूलावरुन आज दुपारच्या सुमारास एका तरुण आणि तरुणींनी खाडीत पडल्याची घटना घडली. यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. तर तरुणीचा शोध सुरु आहे. दोघे ही नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.
 
नायगांव आणि भाईंदर रेल्वे स्थानकाच्या मध्ये असलेल्या भाईंदर खाडीपूलावरुन आज दोघां तरुण तरुणींनी उडी मारली आहे. दोघेही औरंगाबादचे राहणारे आहेत. तरुणाच नाव संदीप खरात तर तरुणीच नाव कोमल दणके असं आहे. दोघांच वय १९ वर्ष आहे. मुलगी सध्या उल्हास नगर येथे राहते. आज दुपारी १२ च्या सुमरास हे दोघे रेल्वे रुळावरुन नायगांव हून भाईंदरच्या दिशेने जात होते. त्यावेळी रुळाखाली तैनात असलेल्या राजेंद चव्हाण या पोलीस हवालदारांनी दोघांना टोकलं. माञ त्यांनी आपणा जवळ तिकिट काढायचे पैसे नसल्याने आपण भाईंदरला चालत जात असल्याच सांगितलं.
 
दोघांनी उडी मारल्यानंतर चव्हाण यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने संदिपला वाचवण्यात यश मिळवलं तर कोमलचा शोध अजून लागला नाही. वसई विरार शहर महानगरापालिकेच अग्निशमन दलाच पथक, स्थानिक मच्छिमार आणि पोलीस त्याचा शोध घेत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मुंबईत फेसबुकवर लाईव्ह येऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bank Holiday In October : ऑक्टोबर मध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार, यादी पहा

मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, नऊ लाखांचे नुकसान

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका शिवसेना युबीटी नेते संजय राऊत म्हणाले

ठाण्यातील एका व्यावसायिक इमारतीच्या11 व्या मजल्यावर आग

पुढील लेख
Show comments