Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमिरच्या बायकोला भारतात वाटतेय भीती!

Webdunia
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2015 (10:33 IST)
भारतात भीतीचे वातावरण असून आपण देश सोडण्याचा विचार करूया, असे पत्नी किरणने सुचवल्याचे अभिनेता आमिर खानने सांगितल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात तो बोलत होता.
 
देशातील असहिष्णुतेच्या बाबतीत मत व्यक्त करताना या घटनांच्या विरोधात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीचेही त्याने समर्थन केले.
 
देशातील असुरक्षितता, भय वाढले आहे, असे आमिर म्हणाला. 'आपण भारत सोडूया का असा प्रश्न किरणने धास्तीपोटी मला विचारला होता. तिला मुलांची काळजी वाटते. रोज पेपर उघडतानाही ती घाबरलेली असते. किरणने मला असा प्रश्न विचारणे माज्यासाठी धक्कादायक होते, पण भोवती असलेल्या अस्वस्थतेचे ते द्योतक असल्याचे आमिर म्हणाला.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Show comments