Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एअर इंडियाचं विमान एरोब्रीजला धडकलं

Webdunia
मुंबई- मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईहून रियाधला निघालेलं एअर इंडियाचं विमान टेक ऑफ करताना एरोब्रीजला धडकलं. मोठा अपघात थोडक्यात टळला. दरम्यान, या विमानातील सर्व 300 प्रवासी सुखरुप असून विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
या धडकेत विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनाचं किरकोळ नुकसान झालं आहे.
 
एआय 922 रियाध-मुंबई हे विमान पार्क करत असताना मार्गदर्शक सिस्टिमने चुकीची माहिती दिल्यामुळे ही घटना घडल्याचं समजतं.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments