Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारताशी युद्ध : हाफिज सईद गुंजरावाला

Webdunia
शनिवार, 23 जुलै 2016 (11:28 IST)
कश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारताशी युद्ध हा शेवटचा पर्याय असेल अशी गरळ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जमात-उल-दावाचा प्रमुख हाफिज सईद याने ओकली आहे.

हाफिज म्हणाला, हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहानवनीने काही दिवसापुर्वी मला फोन केला होता. तो म्हणाला 'माझी तुम्हाला बोलण्याची शेवटची इच्छा आहे. माझी शेवटची इच्छा पुर्ण जाली आहे. मी शहीद होण्यासाठी तयार आहे.

गिलानीच्या ४ मागण्या मान्य कराव्या अन्यथा कश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारताशी युद्ध हा शेवटचा पर्याय असेल अशी गरळ हाफिज सईद याने ओकली आहे. 

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

पुढील लेख
Show comments