Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'टोलधाड' थांबणार नाही : गडकरींची स्पष्टोक्ती

Webdunia
गुरूवार, 21 मे 2015 (16:44 IST)
चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागेल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यु टर्न घेतल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
 
विधानसभा आणि त्यापूर्र्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी टोलचा मुद्दा ऐरणीवर होता. नेमका हाच धागा पकडून भाजपाने आघाडी सरकारची कोंडी करुन प्रचार केला होता. सत्तेवर आल्यास टोमुक्ती करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, आश्वासन देणार्‍या या भाजपा सरकारने आता सोयिस्कररित्या यु-टर्न घेतला आहे.
 
चांगले रस्ते हवे असतील तर तर त्याची किंमत मोजावीच लागेल त्यामुळे सरसकट टोमुक्ती करणे शक्य नाही, असे गडकरी एका खासगी कार्यक्रमात बोलताना म्हणाले. दरम्यान, त्यांच्या याच मुद्यांवर काँग्रेसने टीका केली असून आश्वासन न पाळता भाजपाने देशाची फसवणूक केली असल्याची टीका करण्यात येत आहे.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

Show comments