Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डी कंपनीला मुळासकट संपवा : सुषमा स्वराज

Webdunia
बुधवार, 31 ऑगस्ट 2016 (12:29 IST)
पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मद आणि डी कंपनीला मुळासकट संपवावं. शिवाय मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यातील दोषींना शिक्षा केल्यानंतरच भारत-पाकमध्ये चर्चा शक्य असल्याचं सुषमा स्वराज यांनी अमेरिका आणि भारताच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरींसमोर पाकिस्तानला कडक शब्दात सुनावलं आहे. कराचीत असलेला दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईदवर पाकिस्ताननं कारवाई करावी अशी मागणीही स्वराज यांनी केली. दरम्यान, जॉन केरी यांनीही पाकिस्तानला दहशतवाद थांबवण्याचा इशारा दिला आहे.

अंतर्राष्ट्रीय बाल रक्षा दिवस

उत्तराखंड : गंगोत्री हायवेवर पहाडावरून दगड कोसळल्याने एकाच मृत्यू, महिला बेपत्ता तर अनेक लोक बेपत्ता

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण : त्रस्त बार मालक HC ला म्हणालेत-आम्हाला बळीचा बकरा बनवला जाते आहे

शरद गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या प्रयत्नात असल्याचा सुनील तटकरे यांचा दावा

अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, 57 जागांवरील उमेदवारांचे भवितव्य ठरणार

पुढील लेख
Show comments