Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

..तर वल्लभाभार्इंमुळे आपलीही व्यवस्था पाकसारखी

Webdunia
सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (12:27 IST)
सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते; तर भारताचीही अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे स्फोटक मत लेखक कांचा इलाया यांनी व्यक्त केले आहे.
 
ते म्हणाले, पटेल यांची हिंदु महासभेशी जवळीक होती. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहूच दिली नसती. भारताची राज्यघटना मग मनुस्मृतीच्या समर्थकांनी लिहिली असती. आपलीही अवस्था पाकिस्तानसारखी झाल्ली असती; लोकशाही कोसळली असती.

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

Show comments