Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवडणुकांवेळीच मंदिर का आठवते

वेबदुनिया
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2012 (11:56 IST)
निवडणुका आल्या की राम मंदिर का आठवते, असा सवाल करीत केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भाजपवर जोरदार टीका केली. निवडणुकीत धर्माचा वापर करू नये, असेही त्यांनी भाजपला सुनावले.

येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, एका हिंदूच्या डोळ्यात मी माझा ईश्वर पाहू शकेल आणि एक हिंदू माझ्या डोळ्यात आपला भगवान पाहू शकेल, असा दिवस पाहण्याची आपली इच्छा आहे.

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

Show comments