Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रत्येक पीडित व्यक्तींचा आवाज होते बाबासाहेब आंबेडकर (मोदी लाइव्ह)

Webdunia
सोमवार, 21 मार्च 2016 (11:48 IST)
- बाबासाहेबांच स्वप्न पुर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- दलित, आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांचा आरक्षण अधिकार आहे, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी.  

- वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा काही लोक आता आरक्षण जाईल असं बोलायला लागले, मात्र असं काहीच झालं नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- दलित, आदिवसींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागलेला नाही, मात्र जिथे आमची सत्ता आहे तिथे अजूनही खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- काही लोकांना आम्ही अजिबात आवडत नाही, आम्हाला पाहायला पण आवडत नाही, त्यांना आजार होतो, आणि आजारात माणूस काहीही बोलतो, मनावरचा ताबा सुटतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- बाबासाहेब जर सरकारमध्ये राहिले असते तर मी जे आज करतो आहे ते त्यांनी 60 वर्षापुर्वीच केलं असतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- जेव्हा महिलांच्या हक्कांचा विषय आला तेव्हा जर महिलांना समान हक्क मिळणार नसतील तर मी मंत्रिमंडळाचा भाग राहू शकत नाही याबाबत बाबासाहेबांच मत स्पष्ट होते - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- बाबासाहेबांनी मंत्रीमंडळातून राजीनामा का दिला ? हे फार कमी लोकांना माहित आहे, इतिहासातला हा भाग विसरले आहोत किंवा बदलला गेला आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- ज्याप्रकारे सरदार पटेल यांनी राजकीय एकीकरणासाठी काम केलं त्याप्रमाणे बाबासाहेबांनी सामाजिक एकीकरणासाठी काम केलं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक अमानुष घटनेविरोधात आवाज उठवणारे महापुरुष होते - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- आपण बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा तारणहार बनवत त्यांच्यावर अन्याय करत आहोत, बाबासाहेबांना कोणापुरतं मर्यादित ठेवू नये - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- बाबासाहेब आपल्याला 1956मध्ये सोडून गेले, आज 60 वर्षानंतर आपण स्मारक बांधायला सुरुवात करत आहोत - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
 

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींना पूर्ण हक्क, समान वाटा मिळाला पाहिजे - ईशा अंबानी

Show comments