Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय सेनाच्या सर्जिकल अटॅकवर काय बोलला शाहरुख

Webdunia
भारतीय सेनाने पाक अधिकृत काश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या कँप्सवर हल्ला बोलला. या हल्ल्यात 7 कँप नष्ट केले गेले. या हल्ल्यात 30 ते 35 दहशतवाद्याचा खात्मा झाला.
 
बॉलीवूड कलाकारांनीही भारतीय सेनाच्या या ऑपरेशनचे भरपूर समर्थन केले आहे. सुपरस्टार शाहरुख खानने फेसबुकवर लिहिले आहे- 'दहशतवादाविरुद्ध भारतीय सेनाच्या या स्टेपबद्दल धन्यवाद.
 
आम्हाला सर्वांना भारतीय सेनाची सुरक्षा आणि त्याच्या भलाईसाठी प्रार्थना केली पाहिजे. शाहरुख ने तिरंग्यासोबत भारतीय सेनाचा हा फोटोही पोस्ट केला आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments