Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत-चीन सीमावाद सोडविणे गरजेचे

Webdunia
गेल्‍या काही दिवसांपासून भारत-चीन सीमे संदर्भातील वादानंतर उपस्थित झालेल्‍या मुद्यांच्‍या पार्श्‍वभूमीवर दोन्‍ही देशांसंदर्भातील वाद अधिक गंभीरतेने सोडविण्‍याबाबतची आवश्‍यकता वाढली असल्‍याचे मत भारताने व्‍यक्त केले आहे. अरुणाचल प्रदेशावरील हक्का संदर्भात दोन्‍ही देशांमध्‍ये गेल्‍या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत.

भारतीय परराष्‍ट्र सचिव निरूपमा राव यांनी या संदर्भात मत व्‍यक्त करताना सांगितले, की भारत आणि चीन दरम्‍यान सीमा मुद्दा जगातील सर्वाधिक गुंतागुंतीच्‍या सीमा मुद्यांप्रमाणे असून दोन्‍ही देश तो सोडविण्‍यासाठी प्रयत्नशील आहेत.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments