Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मध्य प्रदेश सरकार देणार पाच रुपयांत जेवण

Webdunia
मंगळवार, 7 सप्टेंबर 2010 (11:25 IST)
मध्य प्रदेश सरकारने गरिबांना पाच रुपयांत जेवण देण्याची एक योजना तयार केली असून, राज्यातील चार मोठ्या शहरांमध्ये येत्या २५ सप्टेंबरपासून, म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीपासून ती कार्यान्वित करण्यात येणार आहे.

मध्य प्रदेशचे शहरी प्रशासन व विकास मंत्री बाबुलाल गौर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, की राम रोटी योजनेंतर्गत भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर व जबलपूर या चार मोठ्या शहरांमध्ये रोज बाराशे गरिबांना केवळ पाच रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येईल. यामध्ये चार किंवा पाच पोळ्या, भाजी व लोणचे देण्यात येईल.
सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

Show comments