Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात दुष्काळ; आसामात महापुराचे थैमान

Webdunia
बुधवार, 9 सप्टेंबर 2015 (11:13 IST)
महाराष्ट्रात दुष्काळाने थैमान घातले असले तरी देशात काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. आसामात महापुराने पाच जणांचा बळी घेतला आहे.
 
आसाममध्ये महापूराचे गंभीर स्वरुप धारण केले असून लाखो लोक प्रभावीत झाले आहेत.  पूरग्रस्तांना अन्न, औषधे आणि इतर आवश्यक गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळतील याची दक्षता घेण्याचे आदेश आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी सोमवारी प्रशासनाला दिले आहेत.
 
दरम्यान, महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती अधिक गडद झाली आहे. राज्याच्या पूर्व भागात जनावरांसाठी चारा छावण्या आणि नागरिकांना पिण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दुष्काळी दौरा करुन मदत जाहीर केली आहे.

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

Show comments