Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मान्सून ‘कधी रे येशील तू...’

Webdunia
गुरूवार, 28 मे 2015 (10:42 IST)
वाढता वाढता वाढे म्हणत राज्यातील तापमान ४५ अंशावर गेले आहे. उष्णतेच्या लाटेत देशात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या १ हजारावर पोहोचली आहे. अंदमान येथे दाखल झालेला मान्सून कधी बसणार आणि उकाड्यापासून मुक्ती मिळणार, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

यंदा राज्यातील सर्वच शहरांमध्ये सरासरीपेक्षा पारा जास्त आहे. म्हणूनच यंदा उकाडा जास्त असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. असह्य करणारा उखाडा सुसह्य करण्यासाठी नानाविध उपाय केले जात असले तरी ते तोकडे पडत असल्याने आता पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. मात्र, गारवा देणारा मान्सूपूर्व पावसाचाही अद्याप पत्ता नसल्याने मान्सून ‘कधी रे येशील तू...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

Show comments