Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चीनसोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद

चीनसोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद
Webdunia
मंगळवार, 16 जून 2020 (22:28 IST)
चीनसोबत झालेल्या चकमकीत जवळपास 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. सरकारी सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे. 
 
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्य यांच्यात चकमक झाल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून हे वृत्त आले आहे. याआधी एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. 
 
15 जून म्हणजे सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली होती. या चकमकीत चीनचे जवानही मृत्यूमुखी पडलेले असून सुमारे 43 जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात येत आहे. 

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

पुढील लेख
Show comments