rashifal-2026

राजधानी दिल्लीमध्ये उष्मघाताने 45 लोकांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 21 जून 2024 (12:09 IST)
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली मध्ये उष्माघाताने कमीतकमी 45 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. गुरुवारी एका अधिकारींनी माहिती दिली की, गेल्या काही दिवसांमध्ये राजधानी दिल्ली मध्ये भीषण उष्णता भडकली आहे. ज्यामुळे अनके लोकांना उष्णतेच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. 
 
राजधानी दिल्ली मध्ये रुग्णालयामध्ये उष्मघाताचे रुग्ण वाढत आहे. तसेच सफदरजंग रुग्णालयाच्या अधिकारींनीं सांगितले की, भीषण गर्मीमुळे 24 लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अधिकारींनी सांगितले की वाढत्या उष्णेतमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments