Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजधानी दिल्लीमध्ये उष्मघाताने 45 लोकांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 21 जून 2024 (12:09 IST)
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली मध्ये उष्माघाताने कमीतकमी 45 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. गुरुवारी एका अधिकारींनी माहिती दिली की, गेल्या काही दिवसांमध्ये राजधानी दिल्ली मध्ये भीषण उष्णता भडकली आहे. ज्यामुळे अनके लोकांना उष्णतेच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. 
 
राजधानी दिल्ली मध्ये रुग्णालयामध्ये उष्मघाताचे रुग्ण वाढत आहे. तसेच सफदरजंग रुग्णालयाच्या अधिकारींनीं सांगितले की, भीषण गर्मीमुळे 24 लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अधिकारींनी सांगितले की वाढत्या उष्णेतमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नारीशक्ती दूत ॲपवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा मध्ये रोहित शर्मा सोबत हे खेळाडू जाणार, CM एकनाथ शिंदेची घेणार भेट

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

पुढील लेख
Show comments