Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवी दिल्लीत वायूगळती झाल्याने 200 विद्यार्थिनींना बाधा

Webdunia
शनिवार, 6 मे 2017 (11:39 IST)

नवी दिल्ली येथील तुगलकाबाद परिसरात एका कंटेनर डिपोमध्ये वायूगळती झाल्याने 200 विद्यार्थिनींना बाधा झाल्याची घटना समोर आली आहे.  या वायूगळतीमुळे राणी झांसी सर्वोदय कन्या विद्यालयाच्या 200 विद्यार्थिनी अत्यावस्थ असल्याची माहिती उपप्राचार्या रेणु रामपाल यांनी दिली आहे. विद्यार्थिंनींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. रेणू रामपाल यांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी साडेसात वाजता विद्यार्थिनीं डोळ्यात जळजळ आणि गळ्यात मळमळ होत असल्याची तक्रार केली.

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

पुढील लेख
Show comments