rashifal-2026

सध्या अलमट्टीतून ५ लाख ३० हजार वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु

Webdunia
शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (16:52 IST)
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्य सरकारांमध्ये योग्य समन्वय असून सध्या अलमट्टीतून ५ लाख ३० हजार वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे अशी माहितीमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.    
 
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी बोलून आधी तीन लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. जसजसे पाणी वाढत गेले तसा विसर्ग वाढवण्यात आला. सध्या अलमट्टीतून ५ लाख ३० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सध्या केल्या जात असलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली. केंद्राकडूनही मदत मागण्यात आली आहे. सकाळीच नेव्हीच्या १३ पथकाना पाचारण करण्यात आले आहे. परिस्थितीनुरूप प्रशासनाकडून पाऊले उचलण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments