Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'या' कारणामुळे वाढतेय थंडी

Webdunia
शनिवार, 29 जानेवारी 2022 (18:22 IST)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस आणखी थंडीचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातही तुलनेने थंडी जास्त आहे. पण, यामागचं नेमकं कारण काय आहे?
 
यावेळी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या वेळी आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि तीव्र थंडीचा काळ दिसला आहे. विशेष म्हणजे हिवाळा हंगाम सुरू होण्याआधीच हवामान खात्याने ला नियामुळे यंदा उत्तर भारतात थंडीचा काळ लांबणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. इतकेच नाही तर उत्तर भारतातही यंदाच्या हिवाळ्यात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला. याशिवाय दिल्ली आणि उत्तर भारतात दिसणारे धुके यंदाही खूपच कमी होते.
 
कमाल तापमानही अत्यंत कमी
यंदाचा हिवाळा जास्त थंड आणि लांबला आहे. उशिरापर्यंत धुकेही दिसत होते. त्याचवेळी, यावेळी ढगही जास्त असून बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा प्रकोप आहे. 
 
या भागातही अशीच परिस्थिती
यावेळी धुक्याची चादर आता सुरू झाली आहे. पुढील दोन दिवस दाट धुके पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राजस्थान, ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये गडद धुके आणि थंडी दिसून येईल, असेही विभागाने म्हटले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments