Marathi Biodata Maker

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 16 मे 2024 (14:44 IST)
राजस्थानची राजधानी जयपूर जवळील निकटवर्ती जमवारामगड मध्ये दौसा-मनोहरपूर राष्ट्रीय राजमार्गावर आज दुपारी भीषण अपघात झाला आहे. दोन एसयूवी गाड्या मध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 6 लोक गंभीररित्या जखमी झाले आहे. 
 
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस वेळेवर पोहचलीत. या अपघातामुळे राजमार्गावर एकाच गोंधळ झाला तसेच खूप मोठा ट्राफिक झाला. पोलिसांच्या मते, मनोहरपूर-दौसा हायवे वर डागरवाडा जवळ हा अपघात झाला. ओव्हरटेक करतांना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर अली आहे. 
 
या भीषण अपघातामध्ये चार लोकांचा जागीच मृत्यू झाला. तसेच सहा लोक जखमी झालेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण रुग्णालयात नेत्यांना एकाचा मृत्यू झाला. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments