Dharma Sangrah

पावसाचा तांडव, हैदराबादमध्ये भयंकर परिस्थिती, १४ जणांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (12:20 IST)
आंध्र प्रदेश व तेलंगणात पावसाने तांडव घातलं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अनेक राज्यात पाऊस कोसळत आहे. पावसामुळे हैदराबादमध्ये जनजीवन कोलमडून पडलं आहे. आतापर्यंत हैदराबादमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून, राज्यात १४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
 
गेल्या २४ तासात दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मदतकार्य कार्यांसाठी रस्त्यावर बोटीतून प्रवास करावा लागत आहेत. 
 
हवामान विभागानं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणासह काही राज्यात अलर्ट जारी केले होते. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments