Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन ठप्प

Webdunia
जम्मू-काश्मीरमध्ये चार दिवसांपासून केरन, माछल, करनाह, गुरेज, शोपिया, सोनमर्ग, अमरनाथ या भागांत सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे.

पहलगाममध्ये सर्वाधिक 5 सेंटीमीटर बर्फवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जवाहर टनलजवळ बर्फ जमा झाल्याने श्रीनगर नॅशनल हायवे बंद करण्यात आला आहे.

लेहमध्ये -9.5 डिग्री टेम्परेचर तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्य सरकारने 28 दिवसांचे रेशन आणि इंधन याचा स्टॉक केला आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशात शिमलासह सहा जिल्ह्यांत हिमवादळ आले. त्यामुळे रोहतांग आणि सोलंग नालामध्ये सुमारे सव्वा फूट आणि मनालीत एक फुटापर्यंत बर्फवृष्टी झाली.
 

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

पुढील लेख
Show comments