Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिला कैदेत असतील तर मुलांनची जबाबदारी सरकारची- उच्च न्यायालय

Webdunia
एक जनहित याचिकेवर आपले मत व्यक्त करत असताना उच्च न्यायालये मोठा निर्णय दिला आहे. कारागृहातील महिला कैद्यांच्या मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी राज्य शासनाचीच आहे. त्यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात, असं मत उच्च न्यायालयाने आज व्यक्त केलंआहे. तरत्यांच्या मुला बाळांकडे कोणतेच दुर्लक्ष  होवू नये असे सुद्धा  कोर्टाने फटकारले आहे. कारागृहातील महिला कैदी आणि त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी योग्य त्या उपाययोजना करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्य शासनांना दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं हा मुद्दा सुमोटो जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करुन घेतला आहे.
 
मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लूर व न्या. गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेत प्रयास ही सामाजिक संघटना पक्षकार आहे.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments