Dharma Sangrah

जयललितांच्या रक्तात झाला होता संसर्ग

Webdunia
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017 (12:36 IST)
अवयव निकामी झाल्याने झाला मृत्यू, डॉक्टरांचा खुलासा 
तमिळनाडूच्या दिवंगत  मुख्यमंत्री जयललिता यांच्या रक्तात संसर्ग (सेप्सिस) झाला होता. संसर्ग त्यांच्या अवयवांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. उपचार सुरु असताना जयललितांचा मृल्यू झाला, असा खुलासा डॉ. रिचर्ड बेले यांनी केला आहे. 
 
दरम्यान, जयललिता यांच्या मृत्यूबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवांचे डॉ. बेले यांनी खंडन केले आहे. जयललिता यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चेन्नईंतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले  होते. लंडनचे प्रसिध्द डॉ. बेले यांनी शेवटच्या दिवसात त्यांच्यावर उपचार केले होते.
 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

पुढील लेख