Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झारखंड: रांचीमध्ये आकाशीय वीज पडून चार जणांचा मृत्यू

झारखंड: रांचीमध्ये आकाशीय वीज पडून चार जणांचा मृत्यू
Webdunia
बुधवार, 31 जुलै 2024 (10:33 IST)
झारखंडची राजधानी रांची मध्ये मंगळवारी वीज पडल्याने चार जणांचा मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मांडर क्षेत्रातील शेतात काम करीत असतांना 8 शेतकऱ्यांवर वीज कोसळली आहे.
 
रांचीः झारखंडची राजधानी रांची मध्ये मंगळवारी वीज पडल्याने चार जणांचा मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मांडर क्षेत्रातील शेतात काम करीत असतांना 8 शेतकऱ्यांवर वीज कोसळली आहे. तसेच 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे, जेव्हा की बाकी लोक गंभीररीत्या भाजले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
 
रांची जिल्हा मांडर क्षेत्राच्या वेगवगेळ्या गावांमध्ये मंगळावरी दुपारी वीज कोसळल्यामुळे आठ जण जखमी झाले आहे. सर्वाना मांडर मधील रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments