Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चार दहशतवादी ठार केले आणि भारत माता की जय

Webdunia
सोमवार, 5 जून 2017 (11:29 IST)

आपल्या सैन्याने पुन्हा एकदा आपली वीरता दाखवली असून आपल्या देशात घुसखोरी केलेल्या दहशतवाद्याना ठार केले आहे.जम्मू काश्मीरच्या बांदीपुरामध्ये पहाटे 4 वाजता  दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला. हा हल्ला परतवून लावत चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. तर आपले देश प्रेम दाखवत आपल्या सैनिकांनी आनंदात भारत माता की जय अश्या घोषण दिल्या आहेत. हा भयानक हल्ला होता तर पूर्ण पणे आत्मघाती होता. त्यामुळे आपल्या सैनिकांनी फार शिताफीने याला उत्तर दिले आहे.तर या सर्व आतंकवादीना मारल्यावर आता आयचा भागात सैनिक पेट्रोलिंग आणि सर्च ऑपरेशन सुरु केल असून अजून अतेरेकी मारले जाणायची दाट शक्यता भारतीय सैन्य दलाने बोलून दाखवली आहे.

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

पुढील लेख
Show comments