Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्या २९ नोव्हेंबरला आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून प्रधानमंत्री देशवासियांशी संवाद साधणार

Webdunia
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (12:26 IST)
प्रधानमंत्री मोदी येत्या २९ नोव्हेंबरला आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना आणि सूचना २६ नोव्हेंबरपर्यंत माय जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.
 

संबंधित माहिती

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

पुढील लेख
Show comments