Marathi Biodata Maker

रेल्वे अपघात सर्वाधिक मंगळवारी आणि रविवारी

Webdunia
मुंबईतील रेल्वे मार्गावर नेहमी अपघात होतात,अनेक आपला जीव गमावतात, त्याचे सर्वेक्षण झाले असून मंगळ आणि रविवारी मोठ्या प्रमाणत अपघात होतात हे उघड झाले आहे. 
 
रेल्वे प्रशासनानं मुंबई हायकोर्टासमोर ही आकडेवारी उघड केली आहे.
 
प्रवाश्यांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात, असं मत न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी मांडलं आहे. स्टंटबाजी आणि निष्काळजीपणे रेल्वेट्रक ओलांडल्यानं होणाऱ्या अपघातांचं आणि मृत्यूंच प्रमाण मोठं असल्याचंही त्यानी यावेळी नोंदवलं. 
 
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये रेल्वेस्थानकांवर अपघातात जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याच्या 3954 घटना समोर आल्या होत्या. यावर्षी त्यामध्ये घट होऊन 3641 अपघात झाले आहेत. यातील शनिवारी 350 तर मंगळवारी 342 अपघाताची नोंद करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रविवारी सर्वात कमी 306 अपघात नोंदवले गेले आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments