Marathi Biodata Maker

मदर तेरेसांना भारतरत्न, मग हिंदू संतांना का नाही?

Webdunia
सोमवार, 28 जानेवारी 2019 (11:01 IST)
मदर तेरेसांना भारतरत्न मिळू शकतो कारण त्या ख्रिस्ती आहेत. मग स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती अशा अभूतपूर्व काम करणार्‍या हिंदू संतांना का मिळू शकत नाही? या देशात हिंदू असणे हा गुन्हा आहे का? असा सवाल योगगुरू आणि पतंजलीचे सर्वेसर्वा बाबा रामदेव यांनी उपस्थित केला आहे. आजपर्यंत एकाही हिंदू संताला भारतरत्न मिळाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
 
गरीब, आजारांनी पिडलेल्या रुग्णांसाठी, अपंगांसाठी आणि अनाथांसाठी दर तेरेसा अखेरपर्यंत कार्य करत होता. यामुळेच 1997 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते. याच घटनेवर बोट ठेवते रामदेव बाबांनी प्रश्न उपस्थित केला आहे. डेहरादूनला एका कार्यक्रात ते म्हणाले, 70 वर्षांत एकाही संन्यासाला भारतरत्न मिळाला नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments