Dharma Sangrah

श्रीनगरमध्ये मोर्चाला हिंसक वळण

Webdunia
श्रीनगर- श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले असल्याचा दावा मोर्चातील विद्यार्थ्यांनी केला आहे. पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत एक सुरक्षारक्षक जखमी झाला आहे.
 
पुलवामा महाविद्यालयाबरोबर पोलिस चौकी लावण्यास विद्यार्थ्यांवर विरोध केला होता. त्यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता. या लाठीमारमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले होते. या लाठीमारच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांच्यातवीने मोर्चा काढण्यात आला. मात्र, त्याला हिंसक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. प्रत्युत्तरात विद्यार्थ्यांनी दगदफेक सुरू केली. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारविरोधात काश्मीर खोर्‍यात सर्व महाविद्यालये बंद ठेवण्याची हाक देणयात आली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

पुढील लेख
Show comments