Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेताजी सुभाष चंद्र बोस यांची हत्या झाली होती..!

Webdunia
शनिवार, 19 जानेवारी 2019 (12:12 IST)
जंग-ए-आझादीचे महानायक असलेले नेताजी सुभाष चंद्र बोसच्या निजी नगर वयोवृद्ध स्वतंत्रता सेनानी जगराम यांनी हे गुपित उघडले आहे की नेताजी यांचे विमान अपघातात मृत्यू झाला नव्हता, त्यांची हत्या करण्यात आली होती. 
 
त्यांचे म्हणणे आहे की जर विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला असता तर कर्नल हबीबुर्रहमान जिवंत कसे वाचले असते. ते दिवस रात्र सावली सारखे नेताजींसोबत राहत होते. जगरामचे म्हणणे आहे की नेताजींच्या मृत्यूनंतर ते हबीबुर्रहमान यांना भेटले होते तेव्हा ते म्हणाले होते की नेताजींचे विमान अपघातात मृत्यू झाला आहे आणि हा त्यांच्या घड्याळीचा पट्टा आहे. आझादीनंतर कर्नल हबीबुर्रहमान पाकिस्तानात चालले गेले होते.  
 
जगराम यांचा आरोप आहे की जर विमान क्रॅश झाले असते तर फक्त हबीबुर्रहमान कसे वाचले. जगराम यांना शंभर टक्के भिती आहे की नेताजी यांना रशियात फासी देण्यात आली होती. हे कृत्य पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या म्हणण्यावरून रशियाचे तानाशाह स्टालिन यांनीच केले असतील.  
 
93 वर्षीय जगराम यांनी असे ही म्हटले की हिरोशिमा व नागासाकी वर बमबारीच्या चार वर्षांनंतर चार नेत्यांना युद्ध अपराधी घोषित घोषित करण्यात आले होते.  

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments