Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवनी वाघीनीच्या बछड्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडणार

Webdunia
टी -1 अवनी वाघीनीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन  बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम वन विभागाने हाती घेतली आहे. येत्या काही दिवसात या दोन्ही बछडयाना ट्रँन्क्युलाईज करून त्यांना सुरक्षित पकडण्यासाठी वनविभागाचे  प्रयत्न सुरू आहेत. तसेच या दोन बछड्याना ट्रँन्क्युलाईज करून पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली  आहे. रम्यान, वडिलांच्या सावलीत राहिलेल्या या दोन बछड्यांनी आता वडिलांकडून शिकारीचे प्रशिक्षण घेतले असून, आता बछडेही शिकार करू लागले आहेत. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments