Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केजरीवाल सरकारच्या घरोघरी शिधा योजनेवर केंद्र सरकारने बंदी घातली

Webdunia
शनिवार, 5 जून 2021 (18:52 IST)
नवी दिल्ली. दिल्लीत मोदी सरकारने घरोघरी शिधा पोचविण्याच्या आप सरकारच्या योजनेला आळा घातला आहे.माध्यमांच्या वृत्तानुसार, ही योजना एका आठवड्यानंतरच राबविली जाणार होती.
दिल्लीत केजरीवाल सरकारने 72 लाख लोकांच्या दारात रेशन पोहोचवण्याची योजना आखली होती. यावर आता बंदी घालण्यात आली आहे.
 
केजरीवाल सरकारने याबाबत सर्व तयारी केली होती. मीडियावृत्तानुसार  केजरीवाल सरकारने ही योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेतली नाही. या कारणास्तव रेशनची घरोघरी वितरण करण्याची योजना रोखली आहे.
 

संबंधित माहिती

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

पुढील लेख
Show comments