The world's highest #arch #ChenabBridge over the clouds. pic.twitter.com/0fkKFc4Nte
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) February 7, 2022 >या पुलाचा मुख्य उद्देश काश्मीर खोर्यातील कनेक्टिव्हिटीला चालना देणे हा आहे. त्याचबरोबर या पुलावरील रुळ अशा पद्धतीने टाकण्यात येणार आहेत की ताशी 100 किलोमीटर वेगाने ट्रेन धावू शकेल. दुसरीकडे, उत्तर रेल्वेने डिसेंबर 2022 पर्यंत उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकवरील 111 किमीचा सर्वात कठीण भाग पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. लवकरच या पुलावरून पर्यटकांनाही प्रवास करता येणार आहे.